सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, "वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका, नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका."
2. सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, "वाटेल ते झाले
तरी भगवंताचे नाम सोडू नका, नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे
सांगणे शेवटपयंत नवसरू नका."
वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका असे; सद्गुरू का म्हणतात?
कारण नामस्मरण चालू असले तरी, आपले शरीर, मन आनण पररनस्िती
सतत आनण वेगाने बदलत असते. आपल्याला काय होते आहे आनण काय
हवे आहे हे कळत नाही! एवढेच नव्हे तर आपल्याला काही कळत नाही हे
देखील कळत नाही! बदल नको म्हणून नाहीसा होत नाही आनण बदल हवा
म्हणून हवा तो बदल घडतोच असे नाही! बरं हवा तो बदल घडला, तरी पुन्हा
तो नकोसा होतो आनण पुन्हा आपण अस्वस्ि ते अस्वस्िच राहतो! अश्या
वेळी “संकु नचत स्वािथ न जपणारे नामच” प्रिम सुटण्याचा आनण
नवस्मरणाच्या गतेत जाणाचा संभव असतो! अश्या वेळी आपल्याला गतेतून
बाहेर काढण्यासाठी नदलेला कृ पाळू हात म्हणजे सद्गुरूं चे हे सांगणे आहे!
“नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो” म्हणजे काय?
कल्याण याचा अिथ; संकु नचत आनण भ्रामक अस्वस्ितेतून उदात्त
आनण शाश्वत स्वस्ितेकडे, समाधानाकडे जाणे आनण अश्या शाश्वत
स्वस्ितेला पूरक असे कायथ; जीवनाच्या ज्या क्षेत्रात (नशक्षण, आरोग्य,
राजकारण, संरक्षण, समाजकारण, व्यापार, उद्योग, नचत्रकला, संगीत, नाटक,
नसनेमा इत्यादी) आपण वावरत असू त्या क्षेत्रात आपल्याकडून घडणे!
श्रीराम समिथ!