उपाधी म्हणजे नामाव्यातिरिक्त अन्य बाबी.उदा. आसन, बैठक, माळेचा प्रकार, संख्या, आजूबाजूचे साधक इत्यादी इत्यादी. नामाला चव नाही कारण नाम हे ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांना चेतवत नाही. Stimulate करत नाही. त्यामुळे नामस्मरण तज्जन्य सुख देत नाही.
2. सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, "नामखोल गेलें
पाहहजे. जाताांयेताां, उठताांबसताां, स्वैंपाकपाणी करताांना, सारखें नाम
घ्यावें म्हणजे ते खोल जातें. एकदाां तें खोल गेलें कीं आपलें काम
झालें. मग आपण न घेताां तें चालतें. तयाांत मजा आहे!"
स्वत: सहचचदानांदस्वरूपअसलेल्या अजरामर महापुरुषाचे हे अगदी
सोपे बोल आहेत! इतके सोपे की आपल्याला तयाांची हकां मत
सुरुवातीला कळणे कठीण जाते! खरे तर कोणतयाही प्रकारचया
सबबीला जागाच नाही! पण आपण इतके जड असतो की आपल्याला
अवजड शबदाांचे वेड असते! अवडांबर माजहवण्याची सवय असते!
आपल्याला हा सोपेपणा रुचत नाही आहण पचत नाही!बडेजाव
आहण भपका याांना सोकावलेले आपले मन साध्या सरळ नामस्मरणात
रमत नाही!
परांतु; हवश्वकल्याणाचाआहण शाश्वत समाधानाचा अतयांत खात्रीचा,
अगदी सोपा आहण सवाांना सहजशक्य (खऱ्या अर्ााने लोकशाही)
असा अनुभवहसद्धउपदेश इतक्या सोप्पप्पया भाषेत असू शकतो, हे
यर्ावकाश जसे जसे नामस्मरण वषाानुवषे गुरुकृ पेने घडत जाते तसे तसे
ध्यानात येऊ लागते! आपले मन आश्चयााने आहण क्र्तज्ञतेने र्क्क होते!
अश्या सद्गुरुनी आपल्याला स्वीकारले या परम भाग्याचा आनांद
हृदयात मावेनासा होतो!
श्रीराम समर्ा!!!